मराठवाडा, विदर्भाला कर्जमाफी द्या, पश्चिम महाराष्ट्राला नको – किशोर तिवारी

मराठवाडा, विदर्भाला कर्जमाफी द्या, पश्चिम महाराष्ट्राला नको – किशोर तिवारी

शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज पंतप्रधान कार्यालयात प्रेजेंटेशन केले. आंदोलन करणारे शेतकरी नेते पुनर्वसनच्या शोधात आहेत. अवसान गेलेल्या नेत्यांचे हे आंदोलन आहे. सुकाणू समिती आता दुकानू समिती बनलीय. असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.  

मराठवाडा आणि विदर्भाला कर्जमाफी द्यावी, पश्चिम महाराष्ट्राला कर्जमाफी कशाला पाहीजे ? असे ही किशोर तिवारी म्हणाले आहे.  समृद्ध मार्ग हा लोकांच्या विकासाचा मार्ग आहे, या मार्गाला विरोध करू नये असे तिवारी यावेळी म्हणाले.

 

COMMENTS