मराठा मोर्चावरुन परतणा-या 5 मावळ्यांचा अपघाती मृत्यू !

मराठा मोर्चावरुन परतणा-या 5 मावळ्यांचा अपघाती मृत्यू !

रेकॉर्डब्रेक आणि अत्यंत शिस्तबद्ध पणे मराठा मोर्चाची नोंद झाली असताना मोर्चाहून परतणा-या 5 मावळ्यांचा अपघात होऊन मृत्यू झालाय. येवला औरंगाबाद महामार्गावर ट्रक आणि दोन कारचा अपघात झाला. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. तर मुंबईमध्ये वडाळ्याजवळ एका भरधाव येणा-या ट्रकनं दोन जणांना उडवलं. 5 जणांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS