‘कुठल्या दिशेने जायचं ते मी ठरवलंय आहे’, सदाभाऊंचा शेट्टींना टोला

‘कुठल्या दिशेने जायचं ते मी ठरवलंय आहे’, सदाभाऊंचा शेट्टींना टोला

मी मंत्री झाल्यापासून अनेकांच्या मनात असूया निर्माण झाली आहे. म्हणून मगरीसारखे ते अश्रू ढाळत आहेत. मी ठरवलं आहे, कुठल्या दिशेने जायचं ते”, असे म्हणत पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांना टोला लगावला आहे.

“मी जीवनात अनेक वादळं पाहिली आहेत आणि अनेक वादळं भविष्यात येणार आहेत. ती पार करुन पुढे जाऊ. कोणीही सत्तेतून बाहेर पडू नये. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी इथं बसलोय. मिळून मिसळून काम करावं.”, असे म्हणत सदाभाऊंनी राजू शेट्टी यांना सुनावलं आहे.

 

COMMENTS