राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात

राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात

पुणे- महात्मा फुले वाड्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेला आज सुरूवात झाली आहे. या यात्रेस सदाभाऊ खोत यांची अनुपस्थित आहेत. फुले वाड्यात अभिवादन करून राजू शेट्टींनी या यात्रेला सुरूवात केली आहे. पुणे ते मुंबई असा प्रवास करुन ही यात्रा 9 दिवसात मुंबई दाखल होणार आहे.  

सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आला असून जनतेला एकदा फसवलं, सारखं सारखं फसवता येत नाही, असे वक्तव्य राजू शेट्टी  यांनी केले आहे.

COMMENTS