राज्यातलं सरकार म्हणज्ये काळू बाळू चा तमाशा –  अजित पवार

राज्यातलं सरकार म्हणज्ये काळू बाळू चा तमाशा – अजित पवार

नाशिक – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात आज अजित पवारांनी भाजप शिवसेना सरकारव जोरदार टीका केली.  भाजप शिवसेनचे सरकार म्हणजे काळू  बाळू चा तमाशा असल्याचा टीका त्यांनी केली. दोन्ही पक्ष एकमेक्नाशी भांडतात एक  मारल्या सारखे करतो दुसरा रडल्या सारखे करतो मात्र दोघेही एकच आहेत 15 वर्षानंतर त्यांना सत्ता मिळाली आहे त्यामुळे ते पाच वर्ष पूर्ण करतील. मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. असा दावा  करून अजित पवारांनी  आपल्याच नेत्याच्या मध्यावधी निवडणुकांच्या भाकिताला छेद दिलाय.

COMMENTS