शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रात कृषी कायद्यात बदल- अजित पवार

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रात कृषी कायद्यात बदल- अजित पवार

मुंबई – केंद्रात केलेल्या तीन कृषी विधेयकाबाबत देशभरात असंतोषाचे वातावरण आहे. या कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनास महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्यावतीने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. आज मंत्रीमंडळाच्या उपसमितीची बैठक झाली. यावेळी या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार कृषी कायद्याबाबत बदल करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 

 

COMMENTS