दानवे-खोतकर भांडणाबद्दल काय म्हणाले खोतकर ? VIDEO

दानवे-खोतकर भांडणाबद्दल काय म्हणाले खोतकर ? VIDEO

उस्मानाबाद – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं भांडण सर्वांनाच परिचीत आहे. त्यांचं हे भांडण आता संपलं आहे का ? असा सवाल पत्रकारांनी खोतकर यांना विचारला असता ते संपणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं चॅलेंज केलं होतं. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा एकदा दानवे आणि खोतकरमधी वाद मिटणार नसल्याचं म्हटलं असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दानवे विरुद्ध खोतकर असा सामना होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

COMMENTS