Author: user
योगी सरकार करणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात बदल !
लखनौ - उत्तर प्रदेशातील योगी सरकार हे सर्व राजकीय रेकॉर्डमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात बदल करणार आहे. या सरकारनं भारतीय संविधानाचे शिल्पका ...
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी, 50 टक्के महिला पुजा-यांचा समावेश !
कोल्हापूर – पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण् ...
तूर डाळ खरेदीवरून कॅगचे राज्य सरकारवर ताशेरे !
मुंबई - तूर डाळ खरेदीवरून कॅगनं राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. यामध्ये सरकारची हलगर्जीपणाची भूमिका कॅगने उघड केली आहे. सरकारच्या या कारभार ...
मुंबई विद्यापीठात युवासेनेचा इतिहास, सिनेटवर 10 पैकी 10 जागा जिंकल्या !
मुंबई – मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव झाला असून युवासेनेनं दहापैकी दहा जागांवर विजय मिळवला आहे. ...
अण्णा हजारेंचा उपोषण मागे घेण्याचा निर्णय !
नवी दिल्ली – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज सलग सातव्या दिवशी अण्णांचं आंदोलन सुरु असून मुख्यमंत्र्य ...
मुख्यमंत्री भेटले नाहीत, तासभर वाट पाहून उद्धव ठाकरे रिकाम्या हाताने परतले !
मुंबई – मुख्यमंत्र्यांची तासभर वाट पाहून रिकाम्या हातानं परतण्याची वेळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. आमदारांना निधीवाटपाच्या मुद्द ...
Lt Gen Harpal Singh takes Charge as Director General Border Roads
Delhi - Lt Gen Harpal Singh an alumni of National Defence Academy, Khadakwasla is appointed as Director General Border Roads (DGBR) today. He was comm ...
थकीत वीज बिलापोटी ग्रामपंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित न करण्याचे निर्देश !
मुंबई – वीज थकीत असल्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्यात येवू नये असे निर्देश शासनस्तरावरून महावितरणला देण्यात आले आहेत. चंद्रप ...
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कोट्यवधींचा चहा घोटाळा – संजय निरुपम
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांचा चहा घोटाळा झाला असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला ...
सावित्रीबाई फुलेंचं पंतप्रधान मोदींना आव्हान !
लखनऊ – उत्तर प्रदेशमधील भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी मोदी सरकारला आव्हान दिलं आहे. १ एप्रिलपासून आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा सावित्रीबा ...