Category: आपली मुंबई
राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘या’ निर्णयाला अजित पवारांनी केला विरोध !
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, राष् ...
आंबेगावातून विधानसभा निवडणूक लढवणार का ?, पूर्वा वळसे पाटील यांनी केलं स्पष्ट !
मुंबई - आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानस़भा माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पा ...
विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा ‘हा’ आहे मेगाप्लॅन !
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विानसभेसाठी राष्ट्रवादीनं मेगाप्लॅन त ...
भाजपमध्ये जाणार का ? काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचा खुलासा !
मुंबई - साताऱ्यातील माणखटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत जयकुमार गोरे यांनी खुलासा केला आहे.'गिरीश मह ...
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीत वाढ !
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना ईडी ...
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक संपली, बैठकीत ‘या’ विषयावर झाली चर्चा !
मुंबई - राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक संपली असून या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या जागांच्या ठिकाणी ...
लोकसभेत मोठा फटका बसलेल्या काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठे यश !
मुंबई - कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ पैकी फक्त २ जागा विरोधी पक्षांनी जिंकल्या असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म् ...
त्याशिवाय पक्षाचे विलिनीकरण करता येणार नाही -उदयनराजे भोसले
अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चेबाबत राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खा ...
बजरंग सोनवणेंना उद्देशून धनंजय मुंडे यांनी म्हटली कविता !
बीड - लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच पराभव झाला. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते नाराज आहेत. त्यामुळे ...
मोदी सरकारनं ‘हे’ आश्वासन पाळलं, देशभरातील शेतक-यांना मोठा दिलासा !
नवी दिल्ली - निवडणुकीपूर्वी देलेलं आश्वासन मोदी सरकारने अखेर पाळलं आहे. पहिल्याच कॅबिनेटमध्ये देशातील शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेतला असून पीएम किसान ...