शेतकरी आंदोलन चिघळले, पोलिसांचा हवेत गोळीबार!

शेतकरी आंदोलन चिघळले, पोलिसांचा हवेत गोळीबार!

अहमदनगर –  शेवगावमध्ये शेतक-यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. ऊसाला 3100 रुपये दर द्यावा या मागणीसाठी शेतकर्यांचे आंदोलन सुरु होते. यावेळी आंदोलकांनी जाळपोळ केली, तर पोलिसांनी हवेत गोळीबार केला.  आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडेही फोडले. या गोळीबारात भगवान मापारी आणि बाबूराव तुकळे हे दोन शेतकरी जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

   

   

 

 

 

COMMENTS