मिलिंद एकबोटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा !

मिलिंद एकबोटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा !

नवी दिल्ली  कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी आरोपी असलेले मिलिंद एकबोटेंचा अटक पूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयान मंजूर केला आहे. याबाबतची पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे मिलिंद एकबोटेंना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला एकबोटे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे होते.

दरम्यान पुण्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला होता. शिवाजीनगर सत्र न्यायालयानं एकबोटेंना पकडण्याचं वॉरंट जारी केलं होतं. परंतु उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यामुळे पोलिस त्यांना अटक करु शकणार नाहीत.

 

COMMENTS