उद्धव – पवार भेटीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया !

उद्धव – पवार भेटीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया !

सांगली –  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.

‘शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचं कळलं, कारण काय कळल नाही, मात्र ती चांगली गोष्ट आहे, पण जर खरोखरच शिवसेनेत स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी राज्यातील सरकार पाडावे. हे सरकार सत्तेवर राहणं हे जनतेसाठी चांगलं नाही.’ अशी परखड  प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

COMMENTS