Tag: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 13 14 15 16 17 150 / 170 POSTS
नारायण राणेंपाठोपाठ एकनाथ खसडेंनाही राज्यसभेवर पाठवणार ?

नारायण राणेंपाठोपाठ एकनाथ खसडेंनाही राज्यसभेवर पाठवणार ?

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी अखेर राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक दिवसांपासून मं ...
आपण एका उमद्या आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला मुकलो – मुख्यमंत्री

आपण एका उमद्या आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला मुकलो – मुख्यमंत्री

मुंबई - माजी मंत्री श्री पतंगरावजी कदम यांच्या अचानक आपल्यातून निघून जाण्याने आपण एका उमद्या आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला मुकलो असल्याची भावना मुख्य ...
महिला, उद्योग आणि शिक्षणासाठी विशेष तरतूद !

महिला, उद्योग आणि शिक्षणासाठी विशेष तरतूद !

मुंबई – अर्थसंकल्पामध्ये महिला उद्योग आणि शिक्षणासाठी खास तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असून व्यवसाय सुलभतेमुळे राज्यात ...
अर्थसंकल्पात नोकरी आणि रोजगारासाठी विशेष तरतुदी – मुख्यमंत्री

अर्थसंकल्पात नोकरी आणि रोजगारासाठी विशेष तरतुदी – मुख्यमंत्री

मुंबई - आगामी काळात सेवा क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या असल्याने तिथे गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. स्टार्टअपच ...
महिला दिनानिमित्त राज्य शासनाची भेट, राज्यात सुरु होणार अस्मिता योजना !

महिला दिनानिमित्त राज्य शासनाची भेट, राज्यात सुरु होणार अस्मिता योजना !

मुंबई - ग्रामीण भागातील मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणाऱ्या अस्मिता योजनेचा शुभारंभ उद्या जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी ...
कोकणातील लोकांसाठी वेळ पडली तर मंत्रिपद सोडून देईन -सुभाष देसाई

कोकणातील लोकांसाठी वेळ पडली तर मंत्रिपद सोडून देईन -सुभाष देसाई

मुंबई – कोकणातील लोकांसाठी वेळ पडली तर मंत्रिपद सोडून देईन असं वक्तव्य उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. कोकणातील नाणार प्रकल्पासंदर्भात बोलत अ ...
…तर स्वतंत्र विदर्भाचे वचन देणा-या भाजपने मौन पाळले असते काय ?, शरद पवारांचा सवाल !

…तर स्वतंत्र विदर्भाचे वचन देणा-या भाजपने मौन पाळले असते काय ?, शरद पवारांचा सवाल !

नवी दिल्ली – स्वतंत्र विदर्भासाठी तेथील लोक खरोखर आग्रही असते तर मुख्यमंत्री फडणवीस अथवा जाहीरनाम्यात वचन देणा-या भाजपाने मौन पाळले असते काय, असा सवाल ...
जे सिकंदरचं झालं ते तुमचंही होऊ नये, धनंजय मुंडेंचा भाजपला सल्ला !

जे सिकंदरचं झालं ते तुमचंही होऊ नये, धनंजय मुंडेंचा भाजपला सल्ला !

मुंबई – सिंकदर जग जिंकत गेला. भाजपही एक एक राज्य जिंकत जात आहे. पण सिंकदरने एक चुक केली. जिंकलेले राज्य सांभाळण्याची व्यवस्था त्यांनी केली नाही. त्याप ...
एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ सवालावर मुख्यमंत्र्यांचं सभागृहातच उत्तर !

एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ सवालावर मुख्यमंत्र्यांचं सभागृहातच उत्तर !

मुंबई – पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात थेट सवाल केला आहे. ‘आपल्यावर झालेल्या ...
“मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबहिताकरिता सत्तेचा दुरुपयोग ?”

“मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबहिताकरिता सत्तेचा दुरुपयोग ?”

मुंबई - मुंबईतील नद्यांचे पुनरूज्जीवन करण्याकरिता जनजागृती करण्याचा दिखावा करून काढलेल्या ध्वनीचित्रफीतीमध्ये भाग घेतल्याने मुंबई महापालिका आयुक्त अजो ...
1 13 14 15 16 17 150 / 170 POSTS