Author: user

1 1,178 1,179 1,180 1,181 1,182 1,304 11800 / 13035 POSTS
“महालक्ष्मी एक्सप्रेसचं नाव अंबाबाई एक्सप्रेस करा”

“महालक्ष्मी एक्सप्रेसचं नाव अंबाबाई एक्सप्रेस करा”

कोल्हापूर – मुंबई या महालक्ष्मी एक्सप्रेसचं नाव बदलून अंबाबाई एक्सप्रेस करा अशी मागणी कोल्हापुरातील अंबाबाई भक्त, शाहु महाराज प्रेमी आणि शिवसेनेनं केल ...
नियमीत कर्ज भरणा-यांना किमान पन्नास हजार मिळावेत – शरद पवार

नियमीत कर्ज भरणा-यांना किमान पन्नास हजार मिळावेत – शरद पवार

पुणे - कर्ज माफीचा निर्णय शेतकर्यांची जी मागणी होती त्याची पुर्तता करणारा नाही. पुर्ण समाधान करणारा निर्णय नाही. पण त्यादृष्टीने पहीले पाऊल म्हणून या ...
निवडणुकीतील आश्वासन ते प्रत्यक्ष कर्जमाफी व्हाया कर्जमाफी नाही !

निवडणुकीतील आश्वासन ते प्रत्यक्ष कर्जमाफी व्हाया कर्जमाफी नाही !

2014 च्या विधानसभा निवडणुक प्रचारात भाजपनं सत्तेवर आल्यास शेतक-यांचा सातबारा कोरा करु असं आश्वासन दिलं होतं. मात्र निवडणूक झाल्यानंतर आणि सत्तेवर आल्य ...
17 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

17 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 17 जुलैपासून सुरवात होत असून, हे अधिवेशन 17 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. 17 जुलै रोजीच राष्ट्रपतीपदाची न ...
राणे – उद्धव यांचातील अंतर कमी होतंय ?

राणे – उद्धव यांचातील अंतर कमी होतंय ?

मुंबई – गोवा महामर्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमीपूजनीचा कार्यक्रम कोकणवासींच्या दृष्टीने तर खूप महत्वाचा होताच, पण त्याचसोबत का कार्यक्रमाची चर्चा झाली त ...
पश्चिम बंगालची कन्याश्री योजना जगात नंबर वन !

पश्चिम बंगालची कन्याश्री योजना जगात नंबर वन !

पश्चिम बंगाल सरकारच्या मुलींसाठीच्या कन्याश्री योजनेला संयुक्त राष्ट्रसंघात गौरवण्यात आलंय. या योजनेला संयक्त राष्ट्राचा पहिला पुरस्कार मिळाला आहे. का ...
कर्जमाफीवर चर्चा करण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीची 11 वाजता बैठक

कर्जमाफीवर चर्चा करण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीची 11 वाजता बैठक

मुंबई – सरकारने दिलेली दीड लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी यावर चर्चा करण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीची आज सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. या बैठकमध्ये कर्ज ...
सरसकट कर्जमाफी करायला हवी होती – धनंजय मुंडे

सरसकट कर्जमाफी करायला हवी होती – धनंजय मुंडे

परळी - राज्यातील शेतकर्‍यांकडील दीड लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय शासनाने घेऊन तत्वतः सकारात्मक पाऊल उचलले आहे त्याबद्दल समाधान असले तरी सरसकट ...
34 हजार कोटींची कर्जमाफी संशयास्पद  – राजू शेट्टी

34 हजार कोटींची कर्जमाफी संशयास्पद – राजू शेट्टी

'राज्य सरकारने जाहीर केलेल्या 34 हजार कोटींच्या कर्जमाफीतील आकडेवारी संशयास्पद आहे. सदरच्या आकडेवारीबाबत सरकारने कोणताही संपूर्ण खुलासा केलेला नाही', ...
89 लाख शेतकऱ्यांना कसा झाला फायदा ?

89 लाख शेतकऱ्यांना कसा झाला फायदा ?

राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय   छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना   ◆ कर ...
1 1,178 1,179 1,180 1,181 1,182 1,304 11800 / 13035 POSTS